वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भिमा सहकारी साखर कारखानाच्या सिझन २०२०~२०२१ मधील उत्पादित पहिल्या पाच साखर पोत्याचे पुजन कारखान्याचे जेष्ठ सेवानिवृत्त कामगार्यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सध्या कारखान्याचा गाळप हंगाम जोमाने सुरू झाला आहे. चालू वर्षी पाऊस पाणी मुबलक झाला आहे. ऊस पिके जोमदार आली आहे. परंतु पाऊस पाणी मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकर्याच्या पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यात ऊस पिकाचाही समावेश आहम्हणाले त्यामुळे लवकरात लवकर शेतकर्याच्या ऊसाचे गाळप व्हावे प्रशासन काम करित आहे. कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार आहोत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यानी आपला ऊस इतर कारखान्यास देऊ नये असे अवाहन धनंजय महाडिक बोलताना केले.
मागील वर्षीच्या शेतकर्याच्या थकित ऊस बिल व सभासद साखर विषयी बोलताना महाडिक म्हणाले कि 'येत्या सात-आठ दिवसात वाटप करण्यात येणार असल्याचे म्हणाले .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.