आज अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याचा आनंद, भारताला स्वावलंबी बनवण्याचे अनुष्ठाण पूर्ण झाले - मोहन भागवत


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर संघप्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, एक संकल्प घेतला होता. मला आठवते की तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी याची आठवण करून दिली होती की हे पाऊल उचलण्यापूर्वी 20-30 वर्षे लागतील. आज आम्हाला या संकल्प मूर्तीचा आनंद मिळत आहे. अनेकांनी बलिदान दिले, जे काही प्रमाणात येथे उपस्थित आहे. काही जण येते येऊ शकले नाहीत. अडवाणीजी आपल्या घरी बसून हा कार्यक्रम पाहात असतील. सर्वात मोठा आनंद म्हणजे भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या विश्वास आणि आत्मभावाची आवश्यकता होती, ते अधिष्ठान पूर्ण होत आहे.

मंचावर फक्त 5 लोक*

श्रीराम जन्मभूमी संकुलात भूमिपूजनाचा मंच तयार करण्यात आला होता, तेथे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महारम नृत्य गोपाल दास हे पाच लोक उपस्थित होते.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget