वृत्तसंस्था // प्रतिनिधी
लाज वाटली पहिजे स्व्तःला माणुस म्हणून घेण्यात.आज माणसाच्या एका चुकीमुळे किती तरी गाई आणि जनावरे मरणाला बळी पडत आहेत.अपण वापरलेले प्लास्टिक उघड्यावर टाकतो आणि त्यात खायला काय आहे का म्हणून ही जनावरे ते खातात आम्ही त्या गाईला 27/6/2020 रोजी सलाईन लाऊन औषध उपचार केले होते.डॉ.म्हणले तिच्या पोटात प्रचंड प्रमाणत प्लास्टिक आहे ते काढावे लागेल म्हणून तिला ऑपरेशन साठी संतोष जाधव यांच्या गोशाळेत ठेवल होत.पण दूर्दैवानं गाई मरण पावली.पोस्टमॉर्टन केले असता तिच्या पोटामध्ये 60-70 किलोच्या दरम्यान प्लास्टिक निघाले आहे. हे आपल्याला समजले पाहिजे आपली एक चुक त्या गाईच्या जिवावर बेतली आहे.हे पर्यावरण प्लास्टिक मुक्त होण्यासाठी सर्वानी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे.अशा जनावरे सोडून देणार्या मालकांवर आम्ही गुन्हे दखल करायला सुरवात करनार आहोत.
आपला
शेखर राजाभाऊ खिलारे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.